आमच्या विषयी माहिती

आमच्या  विषयी  माहीती 

मातंग पंचायतन संघ  या संघटनेची  स्थापना  मा .श्री. मधुकरजी कांबळे साहेब  यांनी मानखुर्द मुंबई येथे केली .मातंग पंचायतन संघ  ही संघटना मातंग समाजाला सामजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक  आणि आर्थिक दृष्टया संघटित करणारी आहे. शिक्षण, रोजगार , मार्गदर्शन हे संघटनेचे ब्रीदवाक्य असून त्याना  अनुसरण आम्ही कार्य करतो आज देशाला स्वतंत्र मिळुन  ७०  वर्ष झाले  तरीही  मातंग समाजाची सामाजिक व आर्थिक प्रगति व्हायला पाहिजे ती झाली नाही 
        महाराष्ट्रतील मातंग समाज - एका  सर्वेक्षणा  नुसार माहिती पुढे आली आहे ती  म्हणजे
१. २०% मुले  शाळेच्या पटावार नाहीत.
२. ६० % मुले चौथी  इयत्ते  अगोदर शाला   सोडतात. 
३. १५ %  मु  ले दहावी पर्यन्त शिकतात. 
४. ०५ % मुले फक्त पदवी पर्यन्त शिकतात. 

वरील आकडेवारी वरुन आपल्या लक्षात  येइल मातंग समाजाची शैक्षणिक स्थिति कशी  आहे. 
         मातंग समाजाची शैक्षणिक प्रगति व्हावी याकरिता शैक्षणिक क्षेत्रात  आमची संघटना भरीव कार्य  करते.
         मातंग समाजाला स्वत:ची प्राचीन परंपरा व इतिहास आहे. मातंग समाजाची स्वत:ची अस्मिता आहे.
या समाजाचे स्वत:चे कांही प्रश्न आहेत आणि ते मातंग समाजच सोडवू शकतो. मातंग समाजाने आपले 

मित्र कोण आहेत आणि शत्रू कोण आहेत हे ओळखले पाहिजे, उगीच इतरांच्या मागे भरकटत गेल्यास त्यात

आपलेच नुकसान आहे. मातंग तरुणांनी एकत्र येण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. 


   
मा .श्री. मधुकरजी कांबळे साहेब
संस्थापक -अध्यक्ष
 

3 comments:

  1. कांबले साहेब संघटणेचे कार्य व ऊदि्धष्ट खुप चांगले आहे परंतु मातंग समाज भरकटतो च आहे तुम्ही दिलेला समाजाचा ईतिहास पण मि वाचला आहे समजाऊन पण घेतला आहे परंतु समाजावर त्याचा कुठलाही परिनाम झालेला दिसुन येत नाही त्यासाठी हा ईतिहास समाजातील तलागालातील पोहचलेला दिसत नाही समाजातील शेवटच्या माणसापर्यंत ईतीहास पोहचला पाहीजेआणि मंग समाजाला नवसंजीवणी मिलेल मंगच खर्या आर्थाने समाजाचा विकास होईल तरच समाज घडेल आसे मला वाटते
    मि आणेक संघटना मि बघीतल्या आनेक संस्थापक बघीतले ते फक्त समाजिक हेवेदावेच करतांनां दिसतात साहेब जर त्यानी स्वाताः ईतिहास समजुण घेण्याचा प्रयत
    न केला तर निश्चित समाज घडेल आणि खर्या आर्थानी समाजाची प्रगती होऊ शकते आसे मला वाटते
    परंतु हे लोकं काय करतात की समाजामध्येच एकमेकाचे पाय खेचन्याचे काम करतांनां दिसतात आस्यानी समाजाची प्रगती होणार नाही तर आधोगती होईल त्या साठी सर्व संस्थापक आध्यक्ष यांनां पहीले एकत्रीत करा मंग समाज एक होईल आणि मंग समाज प्रगतीकडे वाटचाल करेल आसे मला वाटते आहे
    पुढील वाटचालीस शुभेच्छा

    ReplyDelete
  2. Khup Chan kam kartey sanghtna samajprabhodhan he hone garjech ahe I m also proud to be a your work.


    Thank you so much for your contribution

    ReplyDelete
  3. sir mala tummhala bhetaychay mi pan matag samajacha aahe pan mala aplya samaja vishai bolyach aahe please

    ReplyDelete